दहावी, बारावीतील अनुत्तीर्णाची ऑक्टोबरला पुरवणी परीक्षा :- वर्षाताई गायकवाड
हिंगोली प्रतिनिधी :- दहावी व बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांना पुरवणी परीक्षेची संधी देण्यात येणार असून ऑक्टोबर मध्ये परीक्षा घेण्याची बाब विचाराधीन असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना सह, अतिवृष्टी पंचनामे आदी बाबीचा आढावा घेतला, यावेळी त्या म्हणाल्या दहावीतील एक लाख 25 हजार तर बारावीतील एक लाख 80 हजार विद्यार्थी अनूतीर्ण झाले आहेत काहींना ATKT मुळे पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे मात्र अनेकांना तो मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांचे वर्ष जाऊ नये यासाठी पुरवणी परीक्षेचे नियोजन सुरू आहे ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.