महाराष्ट्र
-
कल्याण पश्चिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवाद कार्यक्रम संपन्न!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्षरीत्या व देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला, त्या…
Read More » -
मंगळवेढ्यात 28 व 29 जानेवारी रोजी आ.ह. विचार वारी चे आयोजन!
मंगळवेढा(प्रतिनिधी)आ. ह. विचार वारी या विचार सोहळ्याचे आयोजन मंगळवेढ्यात दि. 28 व 29 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असून त्यांचा…
Read More » -
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 179 कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द-मा.आ.नरेंद्र पवारांच्या प्रयत्नांना यश !
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती को. ऑ. बँकेच्या भरती प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा आरोप करत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा…
Read More » -
ॲड.डॉ अरुण जाधव यांना यंदाचा गंगाई-बाबाजी आदर्श सामाजिक पुरस्कार जाहीर!
ग्रामीण विकास केंद्र, जामखेड व निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांना यंदाचा गंगाई – बाबाजी…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 40 हजार पदांची भरती करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा!
मुंबई(प्रतिनिधी) राज्यभरातील सर्वच महानगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये ४० हजार नोकऱ्यांचे विविध पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री…
Read More » -
‘स्वाधार’ योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा
नागपुर(विशेष प्रतिनिधी)ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. …
Read More » -
अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर लवकरच होणार- दीपक केसरकर
नागपूर :अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. याला कॅबिनेटची…
Read More » -
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संभाजीनगर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने…
Read More » -
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 80 कोटी लोकांना पुढील एक वर्ष मोफत रेशन मिळणार
देशातील सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीची माहिती…
Read More » -
स्वतंत्र भटके विमुक्त कल्याण मंत्रालय स्थापन करा – माजी आ.नरेंद्र पवार
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नागपुरात गुरुवारी संपन्न झाले. भटके विमुक्तांच्या पारंपरिक उद्योग व्यवसाय, पारंपरिक…
Read More »